आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Saturday, October 29, 2011

शिवप्रभूंचा महाराष्ट्र

"महाराष्ट्र" हे नाव प्रथम सातव्या शतकातील एका शिलालेखात आढळलं, तसंच ते एका चिनी पर्यटकाच्या प्रवास वर्णनात आढळलं.
रथी म्हणजे रथचालकावरुनही ते पडलं असावं. प्राचीन काळी रथ तयार करणे व चालविणाज्यांची एक भक्कम लढवौय्यी फौज होती -- त्यांना महारथी म्हणत असत.
इ.सं. ९० मध्ये वेदश्री नावाच्या राजानं पुण्याच्या उत्तरेकडे साधारणत: ३० मौलांवर जुन्नर हे त्याच्या राजधानीचं शहर वसविलं. १४ व्या शतकाच्या प्रारंभी उत्तरेच्या इस्लामी राज्यकत्र्यांनी देवगिरीच्या यादवांची सत्ता उलथविली. त्यानंतर पुढे तब्बल ९०० वर्षांच्या प्रदीर्घ काळाची महाराष्ट्राबाबत अथवा इथल्या प्रदेशाची काहीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही.
१५२६ मध्ये बाबर या मोगल राजाने दिल्लीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि त्यानंतर मोगल राजवटीनं लवकरच दक्षिण भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्यानंतर मात्र, अगदी १८ व्या शतकापर्यंत मोगल राजवट भारतावर राज्य करु शकली.
मराठयांच्या सत्तेचे म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १६२७ साली झाला. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी रायरेश्वराजवळ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व त्याची सुरुवात वयाच्या १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून केली.
स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेला ध्यास आणि त्यासाठी मोगल आणि इतर सुलतानी राजवटीं विरुध्द त्यांनी दिलेल्या अविश्रांत लढयाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान १६८० मध्ये झाले, पण तोपर्यंत अवघं दख्खन त्यांच्या छत्राखाली आलं होतं.
त्यांनी एक भक्कम प्रशासन यंत्रणा व सौन्याची उभारणी केली होती. त्यांनी मराठयांना दिलेल्या स्वराज्याच्या महामंत्रामुळे पुढे तब्बल १५० वर्षे, त्यांच्यावर अंमल गाजविणाज्या परकीय जुलमी सत्तेविरुध्द ते ताठ मानेनं लढू शकले. अक्षरश: पराकोटीच्या प्रतिकुल राजकीय परिस्थितीविरुध्द लढून शून्यातून स्वराज्य निर्माण करणाज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इतिहासात अजोड आहे. त्यांचं मराठयांच्या इतिहासातील स्थान म्हणूनच सर्वोच्च आहे.

( गडवाट )

दिवाळी महत्व

दिवाळी ह्या सणाचे महत्व आणि तो साजरा करण्याची पौराणीक आणि ऐतीहासीक कारणे पुढील प्रमाणे आहेत...

1. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.
2. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून
व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
3. देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले.
शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
4. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत
झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूपधारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू-लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.
5. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. 6 इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.
7. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंदसाजरा केला होता.
8. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात
आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.
9. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.
10. जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्या दिवशी सुरू होते. त्यामुळे
अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात.

प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून
गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रातसांगितले आहे.
माझ्या सर्व मीत्रांना आणि देशबांधवांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दिवाळी आपल्या सर्वाच्या जिवनात प्रगती आणि भरभराटीचा आनंद आणो, तसेच सर्व भारत देशातून गरीबी आणि भ्रष्टाचाराचा तिमीर जाऊन सुबत्तेचा धवल प्रकाश उजळो हीच सदिच्छा!



लिखित: प्रिया पवार

जगण्याचा एक समृद्ध मार्ग : हिंदू !!

आपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक समृद्द, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता. अमेरिका युरोपला ५०० वर्षांपूर्वी माहीत झाली. पण युरोपचाही इतिहास ३ हजार वर्षांपेक्षा जुना नाही. आज जे धर्म स्वतःला देवाचा एकमेव धर्म म्हणवून घेतात आणि धर्माच्या नावावर अश्लाघ्य कृत्य करतात, त्यांचा २००० हजार वर्षांपूर्वी मागमूसही नव्हता. इ.स.पू. ८००० ते इ.स. १५०० पर्यंतच्या प्रचंड कालखंडात जगभरातील बहुतेक सर्व देशात हिंदू संस्कृतिचा प्रभाव होता.
ज्या वेळी भारत देशात श्रेष्ठ प्रतीचे तत्वज्ञान आणि अध्यात्माचा विकास होत होता, त्यावेळी पाश्चात्य देश अप्रगत अवस्थेत होते. हिंदू धर्मात अनेक पंथ, जाती, पोटजाती यांचा समावेश आहे. परंतु आता आहे तसा पूर्वी ह्यांच्यात द्वेष नव्हता. हिंदू धर्मात मुर्तिपुजेला फ़ार महत्व आहे. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर भगवंताची सुंदर मु्र्ति हवी असते. म्हणून मुर्तिपुजा ही आवश्यक आहे. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. मुळात हिंदूंचे अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. पण इतर धर्म हे मानत नाही आणि मर्तिभंजनासाठी प्रवृत्त होतात. ह्यासारखे दुसरे अज्ञान नाही. ह्यासारखे दुसरे पाप नाही.
इतर धर्म आणि हिंदू धर्म ह्याच्यात अंतर काय?
हिंदू धर्म ही पायवाट आहे तर इतर धर्म हे रस्ते आहेत. पायवाट कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तसेच हिंदु धर्माचे आहे तो कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तो फ़ार पुरातन आहे, सनातन आहे आणि म्हणूनच ईश्वरनिर्मीत आहे. त्या उलट रस्ता हा तयार करावा लागतो. तो कुणी तयार केला, त्याचे नाव माहीत असते. इतर धर्मांचे धर्मगुरु आहेत. त्यामुळे ते धर्म केव्हा स्थापन झाले, ते कुणी स्थापन केले याची माहिती सहज उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता हा लांबचा पल्ला असतो. पायवाटेचे तसे नसते. पायवाटेने जाताना अंतर कमी होते व लवकर जाता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्म हा भगवंताकडे जाण्याची पायवाट (short-cut ) आहे. आपला हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे. ज्याची पात्रता नाही तो हिंदू होऊ शकत नाही. हिंदू असणे हे सौभाग्याचे आहे. आपण हिंदू आहोत कारण गेल्या जन्मी आपण फ़ार मोठे पुण्यकर्म केले होते. आणि म्हणूनच आपण ह्या जन्मी हिंदू म्हणून जन्माला आलो. आपल्या धर्मानुसार परमेश्वर अवतरतात ही फ़ार मोठी बाब आहे. इतर देशात देवाचे प्रेषीत/ अनुयायी जन्माला येतात. पण आपल्या हिंदूस्थानात साक्षात भगवंत अवतरतात. केवढे पुण्यवान आहोत आपण? भगवंत अवतरतात आणि स्वतः भगवंत गीता सांगतात. गीतेबद्दल टीळकांनी सुंदर शब्द वापरलेला आहे "संसारशास्त्र". ते म्हणतात गीतेमद्दे संन्यासमार्ग सांगितलेला नसून ईश्वरावर श्रद्धा ठेवून निष्काम बुद्धीने अखंड कर्ते होण्यास सांगितले आहे.... अखंड हिंदूस्थानचे अखंड कर्ते.
इतर धर्मात अनुयायी जन्माला येतात तेही अनानुभवी असतात. म्हणून त्यांच्यात अंधानुकरण जास्त दिसून येते. असे धर्म स्थितिशील राहतात. आहे त्याच स्थितित राहतात. त्यांच्यात हिंसा, असहिष्णूता सहज दिसून येते. उलटपक्षी हिंदूधर्म सहीष्णू आहे. संग्रामसिंह चौधरी "भारताचा इतिहास" या पुस्तकात लिहितात की ’हिंदूस्थानी संस्कृतीस विचारस्वातंत्र्य आणि सहिष्णूता हे हिंदू अध्यात्माचे योगदान आहे. ह्याचे मूळ ऋग्वेदात आहे.’ आणि म्हणूनच नेहमी हिंदूत्ववादी असावे. हिंदू आणि हिंदूत्व म्हणजे काय?
सावरकरांनी हिंदूची अप्रतीम व्याख्या सांगितलेली आहे.
"आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका .
पितृभूः पुण्यभूश्वैव स वै हिंदूरिती स्मृतः"
म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभात राहणारा जो, या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानेल तो हिंदू असे समजावे.
आज बर्‍याच लोकांना हिंदू असण्याचे वाईट वाटते, असुरक्षीत वाटते. हिंदू हा शब्द उच्चारताच काहींना पोटदुखी होते, जुलाब होतात. भगवा आतंकवाद यासारखे शब्द अस्तित्वात नसतानाही उच्चारले जातात. आज टी.व्ही, फ़िल्म्स यामुळे मुले बिघडत चालली आहेत. बर्‍याचशा पुढारलेल्या स्त्रीया आज स्वताला पुरुषांपासून मुक्त समजतात. स्त्रीमुक्ती चळवळ म्हणे. चळवळ कसली?.... वळवळ म्हणा. अश्लील कपडे घालणे, सीगारेट, मद्दपान करणे, फ़्री-सेक्स ही तुमची स्त्रीमुक्ती चळवळ का? पूर्वी हिंदूस्थानात पर-स्त्री ही मातेसमान मानली जायची. आता पर-स्त्री ही वेश्ये-समान मानली जाते. अहो रस्त्याने चालणार्‍या स्त्रीकडे कोण चांगल्या नजरेने पाहतो? सांगा ना? अशा लोकांना चाबकाने फ़ोडून काढलं पाहिजे. हे सर्व कशामुळे होतं? धर्मशिक्षणाच्या अभावामुळे. हिंदू धर्म कर्मठ आहे. पण काळ बदललाय. हिंदूनी कर्मठ असण्यापेक्षा कर्मनिष्ट असावे. एक ध्यानात ठेवावे, धर्मामुळे नव्हे तर धर्म अजिबात सुटल्यामुळे आपली अधोगती झाली आहे.
बरेचसे लोक विचारतात की what is a defination of hindu and hinduism? मला त्यांना सांगायचे आहे की hindu means human and hinduism means humanism. हिंदू म्हणजे माणूस (आर्य) आणि हिंदूत्व म्हणजे माणूसकी. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे म्हणजेच हिंदूत्वावादी असणे. आज मला स्वताचा अभिमान वाटतो कारण मी या विशाल आणि भगवंत निर्मित हिंदू संस्कृतीत जन्माला आलो. सर्वांनाच याचे अभिमान वाटले पाहिजे. हिंदूमय होणे म्हणजे भगवंतमय होणे, गीतामय होणे. "बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे" असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आपापसातले रागलोभ बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि त्यानुसार आचरण करावे. या जगाला जर विनाशापासून मुक्त करावयाचे असेल तर "हिंदू" हाच एक पर्याय आहे. जगाच्या प्रत्येक समस्येवर "हिंदू" हेच एक औषध आहे. कारण हिंदू आणि फ़क्त हिंदूच जगण्याचा समृद्ध मार्ग आहे.


धन्यवाद......


लेखक: जयेश मेस्त्री

पानिपतचा रणसंग्राम

पानिपतची तिसरी लढाई
१४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले

पार्श्वभूमी

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्‍याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्‍या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले

युद्धाआधीच्या घडामोडी


पानिपतच्या संग्रामावेळेसचे मराठा साम्राज्य
भाउंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमलभरतपूरचे जाट देखील मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्‍याच इतिहासकारांचे मत आहे.

अठराव्या शतकातील दुराणी साम्राज्याचे सैनिक
अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नालकुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपुर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले.अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपतसोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पुर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजुन एका चकमकी मध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पुर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होउ लागली.

पानिपतची कोंडी

पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.
अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होउ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजुन गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होइल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरते शेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून दिल्लीला पोहोचायचे जिथे रसद पुरवठा निश्चित होता, असे ठरले.

लढाई

व्यूहरचना

मराठे रणांगणाच्या उत्तरेस स्थित होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळित होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरूण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी लोकांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.
अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्‍या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौलाशाह वली यांनी मधली कमान संभाळली.

युद्धाची सुरुवात

मराठ्यांकडील अन्नाचा साठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्‍यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.
मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाजभालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.
दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.

अंतिम सत्र


पानिपतची तिसरी लढाई १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपर्‍यात बुणग्यांच्या शिबीरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.
शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजुन मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत्. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍या उंटावरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचिक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.

अंतर्गत उठाव

कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले.
भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.

कत्तल

मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.
पळणार्‍या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदारघोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरित घडले तर त्यांच्या पत्नीला म्रुत्यूदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरुप पोहोचल्या.
अफगाण्यांनी दुसर्‍या दिवशीपण (१५ जानेवारीला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.

युद्धाचे परिणाम

मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.
अब्दालीचा शेवटचा विजय: या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्‍या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लूट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.
नानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशीरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातूर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.
मोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.
इंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्‍या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्‍य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.
शीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही त्यांच्या मालकीचा पंजाभ होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.
हैदरअलीचा उदय: पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पूढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.
माधवराव पेशव्यांचा उदय: नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतू नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्‍या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.
मराठ्यांच्या चुका

युद्धव्यवस्थापन

अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.
यातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.

राजकारणात

मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सूर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला
मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजुन प्रतिकार करु शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत  या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.

Friday, October 28, 2011

Hindu Law

Article 25 (2)(b) of the Constitution stipulates that “the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jain or Buddhist religion”.

Legal Hindu means :

“(a) to any person who is a Hindu by religion in any of its forms and developments, including a Virashaiva, a Lingayat or a follower of the Brahmo, Prarthana or Arya Samaj,

“(b) to any person who is a Buddhist, Jain or Sikh by religion, and

“(c) to any other person domiciled in the territories to which this Act extends who is not a Muslim, Christian, Parsi or Jew by religion”.
This definition of the “legal Hindu”, though explicitly not equating him with the “Hindu by religion”, is exactly coterminous with the original Islamic use of the term Hindu: all Indian Pagans are legally Hindus. The Buddhists, Jains and Sikhs are explicitly included in the “Hindus by law” but separated from the “Hindus by religion”: at this point, the law follows the usage established by Western scholars, contrary to the original usage.

Note that the changes in Hindu Law imposed by an Act of Parliament (on top of the very existence of separate Hindu and Muslim Law regimes) constitute a further measure of communal inequality. The secular government would not dare to touch the other religion-based law systems, as has repeatedly been shown in the past decades regarding items of Christian and Muslim Personal Law.
====================
An interference in Hindu Law by a national legislative body only makes sense in an avowedly Hindu state; in a sense, therefore, the Hindu Marriage Act constitutes an admission by Jawaharlal Nehru that ultimately India is a Hindu state.

सुब्रमण्यम स्वामी यांचा लेख

सुब्रमण्यम स्वामी जी द्वरा लिखित लेख ‘How to wipe out Islamic terror?’ का हिन्दी अनुबाद -
इस्लामिक आतंकवाद को कैसे नेस्तनाबूद किया जाए?



जुलाई 13,2011 को मुसलिम आतंकवादियों द्वारा किए गए बम धमाकों के बाद हिन्दूओं को निर्णायक रूप से अपनी अन्तरात्मा को झकझोरने की जरूरत है। भारत का विनाश करने के लिए, मुसलिम आतंकवादियों द्वारा हिन्दूओं का हलाल तरीके से आए दिन खून बहाया जाना, हिन्दूओं द्वारा स्वीकार नहीं किया जा सकता।
आतंकवाद गैर कानूनी तरीके से ताकत के दुरूपयोग का वो हथियार है, जिससे आम जनता को भयभीत कर, उसे आतंकवादियों की इच्छा के विपरीत काम करने से रोकने व आतंकवादियों की नजाजय मांगो को समर्थन देने के लिए मजबूर करने के लिए उपयोग किया जाता है

भारत में हर महीने लगभग 40 आतंकवादी हमले होते हैं।इसीलिए हाल ही में अमेरिका के ‘आतंकवाद विरोधी केन्द्र’ के प्रकाशन ‘A Chronology of International Terrorism ’ में बताया गया है कि आज तक जितने आतंकवादी हमले भारत पर हुए हैं उतने आतंकवादी हमले दुनिया के किसी भी देश ने नहीं झेले हैं।
वेशक प्रधानमन्त्री माओवादी हिंसा को देश के लिए सबसे बड़ा खतरा बतायें लेकिन मेरा मानना है कि आज इस्लामिक आतंकवाद देश के लिए सबसे गम्भीर खतरा है।अगर बर्तमान गृहमन्त्री, प्रधानमन्त्री और UPA अध्यक्ष को आज हटा दिया जाए तो माओवादी हिंसा को एक महीन में उसी तरह समाप्त किया जा सकता है जिस तरह मैंने 1991 में बरिष्ठ मन्त्री के पद पर रहते हुए तमिलनाडु में LTTE व MGR ने 1980 में नक्सलवादियों को किया।मुसलिम आतंकवाद देश के लिए एक अलग तरह का खतरा है।

मुसलिम आतंकवाद हमारी राष्ट्रीय सुरक्षा के लिए सबसे बड़ी चुनौती क्यों है? इसके वारे में 2012 के बाद किसी के मन में कोई शंका नहीं रहेगी। 2012 में तालिवान पाकिस्तान पर कब्जा कर लेंगे व अमेरिका अफगानिस्तान छोड़ कर भाग जाएगा। उसके बाद इस्लाम अपने अधूरे काम को पूरा करने के लिए हिन्दूत्व से सीधी लड़ाई लड़ेगा। अलकायदा का नया सरगना, जो कि ओसामाविन लादेन का उताधिकारी है पहले ही घोषणा कर चुका है कि मुसलिम आतंकवादियों का सबसे बड़ा लक्ष्य भारत है न कि अमेरिका।

कट्टरपंथी मुसलमान हिन्दूबहुल भारत को ‘इस्लामी विजय का एक अधूरा अध्याय’ मानते हैं। हमें यह ध्यान में रखना चाहिए कि दुनिया के वाकी सभी वो देश, जिन पर इस्लाम ने विजय प्राप्त की , इस्लामी आक्रमण के दो दशकों के भीतर 100% इस्लाम में परिवर्तित हो गए। भारत एक अपबाद है । 800 वर्षों के अत्याचारी बरबर मुसलिम शासन के बाद भी अविभाजित भारत में 75% हिन्दू अबादी थी। कट्टरपंथी मुसलमानों को यही बात आज तक सता रही है कि मुसलमानों द्वारा किए गए वेहिसाब जुल्मों के बाबजूद वो मुसलिम आतंकवादी हिन्दूओं का मनोबल तोड़ने में क्यों सफल न हो पाए।
हर दंगे के बाद नियुक्त किए गए जांच आयोगों की रिपोर्टों के अधार पर हमें यह नहीं भूलना चाहिए कि 1947 से लेकर आज तक जितने भी हिन्दू-मुसलिम दंगे हुए हैं उन सबकी शुरूआत कट्टरपंथी मुसलमानों द्वारा ही की गई---यहां तक कि गुजरात दंगों की शुरूआत भी कट्टरपंथी मुसलमानों द्वारा गोधरा में 56 हिन्दू महिलाओं और बच्चों को जिन्दा जलाकर की गई।

आज की परिभाषा के अनुसार मुसलिम आतंकवादियों द्वारा किए गए ये सबके सब हमले आतंकवादी गतिविधियां हैं। वेशक भारत में मुसलमान अल्पसंख्यक हैं लेकिन फिर भी कट्टरपंथी हिंसक मुसलमान हिन्दूओं पर जानलेवा हमले करने का दुशसाहस करते हैं। भारत के अन्य मुसलमान इन हमलों को या तो मौन स्वीकृति देते हैं या फिर इनमें कूद पड़ते हैं या फिर हिन्दूओं के मारे जाने का तमाशा देखते हैं। भारत में अत्याचारी बाबर से लेकर कातिल औरंगजेब तक और औरंगजेब से लेकर आज तक हिन्दूओं का कत्लयाम ही मुसलमानों का ईतिहास है। हिन्दूओं पर मुसलिम आतंकवादियों द्वारा किए जाने हमलों के प्रति उदासीन रहने में ,भूतकाल में दारा सिकोह व वर्तमान में एम जे अकबर व सलमान हैदर जैसे लोग, जो मुसलिम आतंकवाद के विरूद्ध खुलकर वोलने से नहीं डरते हैं,अपबाद हैं
कट्टरपंथी मुसलमानों द्वारा किए जाने वाले हमलों के लिए हिन्दू ही दोशी हैं।

कट्टरपंथी मुसलमानों द्वारा हिन्दूओं को निशाना बनाए जाने के लिए मैं मुसलमानों के बजाए हिन्दूओं को ही दोष देता हूं। में इन हमलों का दोष उन हिन्दूओं को देता हूं जिन्होंने सनातन धर्म में बाताई गई आत्मा और पतमात्मा की अबधारणा को चरम पर ले जाते हुए खुद को अपने आप तक सीमित कर लिया। लाखों हिन्दू विना किसी सरकारी सहयोग के अपने आप को व्यबस्थित कर कुम्भ मेले में ईकट्ठे हो सकते हैं ,लेकिन मेले के बाद ये सब हिन्दू कशमीर,मऊ, मेल्विशरम और मलप्पुरम व अन्य विधर्मियों के बहुमत वाले इलाकों में हिन्दूमिटाओ-हिन्दूभगाओ अभियान के तहत मुसलमानों द्वारा निशाना बनाए जा रहे हिन्दूओं की पीड़ा से वेखबर,हमले के शिकार हिन्दूओं की सहायता के लिए विना कोई संगठित कदम उठाए घर की ओर लौट जाते हैं।

उधाहरण के लिए अगर आधे हिन्दू भी जाति ,भाषा व क्षेत्र के विभाजनों से उपर उठकर बोट करें तो एक सच्चे हिन्दू राजनीतिक दल को दो तिहाई बहुमत मिलेगा।

आज धर्मनिर्पेक्षतावादी ,उग्र हिन्दूओं द्वारा मुसलमानों व अन्य अल्पसंख्यकों पर किए गए छुट-पुट हमलों की बात करते हैं। लेकिन इन में से अधिकतर हमले कांग्रेस सरकारों द्वारा नियोजित रूप से करवाए गए, न कि संगठित हिन्दूओं द्वारा। जबकि ISI व पाकिस्तान की सेना द्वारा प्रयोजित व नियोजित हमलों को छोड़ दें तो मुसलमानों द्वारा किए गए अधिकतर हमले गैर राज्य उपद्रवियों द्वारा किए गए।
कट्टरपंथी मुसलमान हिन्दूओं को निरूत्साहित करने के लिए हिन्दूओं को निशाना बनाकर हमले करते हैं ताकि हिन्दू अपने उन अधिकारों को छोड़ दें जो कि उन्हें नहीं छोड़ने चाहिए। इन हमलों का मूल उद्देशय भारतीय संस्कृति को कमजोर कर अन्त में भारत को समाप्त करना है। ये 1000 वर्ष से लड़े जा रहे हिन्दूविरोधी-भारतविरोधी युद्ध का वो अधूरा उद्देश्य है जिसकी बात ओसामाविन लादेन अक्कसर करता है।असल में मुसलिम आतंकवाद वही हथियार है जिसका उपयोग सुहरावर्दी और जिन्ना द्वारा 1946 में हिन्दूओं को पाकिस्तान बनाने की मांग मानने को मजबूर करने के लिए वंगाल में किया गया। कांग्रेस पार्टी ने हिन्दूओं का प्रतिनिधि बनकर मुसलिम आतंकवाद के आगे घुटने टेकते हुए देश के भारत का 25% हिस्सा धर्मनिर्पेक्ष थाली में सजाकर मुसलिम आतंकवादी जिन्ना के हबाले कर दिया। अब ये मुसलमान वाकी बचे 75% हिस्से पर आतंकवाद को हथियार बनाकर कब्जा करना चाहते हैं।

हिन्दूविरोधी-भारतविरोधी ताकतें
आंदोलन के संगठनात्मक हाथ, द्रविड़ कझगम (डी के) ने 50 वर्ष तक इसलिए राबण की पूजा की ताकि हिन्दूओं द्वारा भगवान राम की अराधना करने का उपहास उड़ाया जा सके व माता सीता के अपहरण को जायज ठहराकर हिन्दूओं को अपमानित किया जा सके। लेकिन जैसे ही द्रविड़ कझगम (DK) को ये पता चला कि रावण एक ब्राह्मण भगवान होने के साथ-साथ शिव का एक पवित्र भक्त भी था,तो इसने राबण की पूजा करनी बन्द कर दी।रामायण के अपमान की इस नीचता को छोड़ने के बाद DK ने अब उस भारत विरोधी LTTE का समर्थन करना शुरू कर दिया जिसने श्रीलंका में तमिल–हिन्दू नेताओं को मारने में विशेसज्ञता हासिल कर ली है। वेशक अब LTTE के नाश के बाद DK अनाथ हो गई है।

गृह-युद्ध की स्थिति
1960 के दशक में ईसाई मिशनरियों ने नागा लोगों को भारत के विरूद्ध भड़काया। जिसके परिणामस्वारूप अब नागा भी भारत से नागालैंड को अलग करवाकर भारत को और विभाजित करना चाहते हैं।
1980 के दशक में विदेश में प्रक्षिक्षण प्राप्त भारतविरोधी ईसाई आतंकवादियों ने मणिपुर में हिन्दूओं को निशाना बनाया। ईसाई आतंकवादियों द्वारा मणिपुर में रहने वाले लोगों को धमकी दी गई कि या तो भारत का विरोध करो या फिर मरने के लिए तैयार हो जाओ।

1986 से खासकर 1990 के दशक में कशमीर में इस्लामिक आतंकवादियों ने हिन्दूओं को निशाना बनाकर उनकी मां-बहन-वेटियों को अपनानित करने के साथ-साथ हिन्दूओं का बड़े पैमाने पर कत्लयाम कर उन्हें कशमीर घाटी छोड़ने को मजबूर किया।
अब बड़े स्तर पर इस बात को माना जाने लगा है कि मुसलिम आतंकवादी हिन्दूओं को निशाना बनाकर हमले कर रहे हैं व भारत के मुसलमान इन हमलों को मौन स्वीकृति दे रहे हैं। मुसलिम आतंकवादियों के विदेशी संरक्षक अब आतंकवादी हमलों को कुछ इस तरह का अन्जाम दे रहे हैं ताकि मुसलमानों को हिन्दूओं के विरूद्ध राष्ट्रीय स्तर पर लड़ाया जा सके जिससे भारत में सर्विया और वोसनिया की तरह गृह युद्ध छेड़ा जा सके ।

मुसलमानों को 'उदारवादियों' और 'चरमपंथियों में विभाजित नहीं किया जा सकता है क्योंकि जब भी चरमपंथी मुसलमानों के विरूद्ध कदम उठाए जाते हैं तब तथाकथित उदारवादी उनकी ढ़ाल बनकर खड़े हो जाते हैं। पाकिस्तान की असैन्य सरकार ने पतंगवाजी पर सिर्फ इसलिए प्रतिबन्ध लगा दिया क्योंकि तालिवान पतंगवाजी को हिन्दूओं का खेल मानते हैं। मलेशिया और कजाकिस्तान की उदारबादी सरकारें हिन्दू-मन्दिरों को गिरा रहीं हैं।

*सामूहिक प्रतिक्रिया *
इसलिए भारत में आतंकवाद से निपटने के लिए, भारतविरोधी इस्लामिक आतंकवाद के हाल के इतिहास से हमें सबसे पहला सबक ये सीखने की जरूरत है कि आतंकवाद के निशाने पर हिंदू हैं और भारत के मुसलमानों को धीमी प्रतिक्रियाशील प्रक्रिया के द्वारा आतंकवादी बनने के लिए क्रमादेशित किया जा रहा है ताकि वो हिन्दूओं के विरूद्ध आत्मघाती हमले करने पर अमादा हो जायें। हिंदू मानस को कमजोर करने और गृहयुद्ध का डर पैदा करने के लिए इन आतंकवादी हमलों को अन्जाम दिया जा रहा है।

और इसलिए क्योंकि आतंकवादियों के निशाने पर हिन्दू हैं, हिन्दूओं को हिन्दूओं के रूप में ही भारतविरोधी आतंकवादियों के विरूद्ध संगठित होकर जबाबी कार्यवाही करनी चाहिए ताकि कोई हिन्दू खुद को अलग थलग या लालचार महसूस न करे। हिन्दू को इसलिए आतंकवाद से मुंह नहीं फेर लेना चाहिए कि अभी तक उसके परिवार का कोई सदस्य इस आतंकवाद का सिकार नहीं हुआ है।

आज अगर एक हिन्दू सिर्फ इसलिए मारा जाता है क्योंकि वह हिन्दू ता तो यह सब हिन्दूओं की नैतिक मौत है। ये विराट हिन्दू का एक जरूरी और आबश्यक मानसिक रवैया है।( विराट हिन्दू की अबधारणा की अधिक जानकारी के लिए मेरी ‘Hindus Under Siege: The Way Out Haranand, 2006).’ देखें।

इसलिए हमें मुसलिम आतंकवाद का सामना करने के लिए हिन्दू के नाते सामूहिक मानसिकता की जरूरत है। इस जबाबी कार्यवाही में भारत के मुसलमान भी हमारे साथ आ सकते हैं अगर वो सच में हिन्दूओं के कत्लयाम के विरूद्ध हैं तो। मैं नहीं मानता कि भारतीय मुसलमान हिन्दूओं पर हो रहे अत्याचारों के विरूद्ध तब तक हमारे साथ आयेंगे जब तक वो इस सच्चाई को स्वीकार नहीं करते कि वेशक वो आज मुसलिम हैं लेकिन उनके पूर्वज भी हिन्दू ही हैं।
अपने पूर्वजों के वारे में इस सच्चाई को स्वीकार करना मुसलमानों के लिए आसान नहीं है क्योंकि मुसलिम मुल्हा इसका इसलिए विरोध करेंगे क्योंकि इस सच्चाई को स्वीकारने के बाद एक तो भारतीय मुसलमानों में इस्लाम से मिली आत्मघाती कट्टरता कमजोर हो जाएगी और दूसरा इस सच्चाई को जानने व स्वीकारने के बाद उनकी हिन्दू धर्म में घर बापसी की सम्भावनायें बढ़ जायेंगी। कहीं भारतीय मुसलमान इस सच्चाई को स्वीकार न कर लें इसीलिए मुसलमानों के धार्मिक नेता हर हाल में काफिर बोले तो हिन्दूओं के विरूद्ध हिंसा और नफरत का प्रचार प्रसार करते रहते हैं।(उधाहरण के लिए आप कुरान के अध्याय 8 की आयत 12 पढ़ सकते हैं।) इस्लामिक आतंकवादी संस्था सिमी(SIMI) पहले ही यह घोषणा कर चुकी है कि भारत दारूल हरब है और SIMI इसे दारूल इस्लाम बनाने के लिए प्रतिबद्ध है। भारत का दारूल हरब होना, मुसलमानों को हिन्दूओं का कत्लयाम करने ,हिन्दूओं के मान सम्मान को ठेस पहुंचाने ,हिन्दूओं की मां-बहन-बेटियों की इज्जत आबरू के साथ खिलबाड़ करने के साथ साथ उन्हें हिन्दूओं के प्रति हर तरह के नैतिक बन्धनों से मुक्त करता है क्योंकि मुसलमानों को कुरान व हदीस में दारूल हरब को दारूल इस्लाम बनाने के लिए ये सब करने का आदेश दिया गया है।

बृहद हिन्दू समाज
परन्तु फिर भी अगर कोई मुसलमान इस बात को स्वीकार करता है कि उसके पूर्बज हिन्दू हैं तो हम उसे बृहद हिन्दू समाज बोले तो हिन्दूस्तान के अंग के रूप में स्वीकार कर सकते हैं।भारत अर्थात इंडिया अर्थात हिन्दुस्तान हिन्दूओं और अन्य जिनके पूर्बज हिन्दू हैं उन सबका देश है। यहां तक कि भारत में रहने वाले पारसियों और यहूदियों के पूर्बज भी हिन्दू ही थे। अन्य जो भारत से अपना खून का रिस्ता होने की बात को अस्वीकार करते हैं या फिर जिनका भारत से खून का रिस्ता है ही नहीं या फिर वो दिदेशी जो मात्र पंजीकरण की बजह से भारतीय नागरिक बने हैं वो भारत में रह तो सकते हैं लेकिन उन्हें बोट डालने का अधिकार नहीं दिया जा सकता (मतलब वो चुने हुए प्रतिनिधि नहीं हो सकते)।
इसलिए आतंकबाद का मुकाबला करने बालीनीतिपर अमल करने से पहले हर और प्रतेक हिन्दू का प्रतिबद्ध और बिराट हिन्दू बनना जरूरी है। किसी भी व्यक्ति को बिराट हिन्दू बनने के लिए एक हिन्दू मानसिकता रखना मतलब उसकी एक ऐसी मानसिकता होना जरूरी है जो व्यक्तिगत और राष्ट्रीय चरित्र के अन्तर को समझ सके।

बिराट हिन्दू होने के लिए किसी हिन्दू का पबित्र, इमानदार और पढ़ा-लिखा होना ही काफी नहीं है।ये सब व्यक्तिगत चरित्र के अंग हैं। राष्ट्रीय चरित्र वो मानसिकता है जो सक्रिय व पूरी ताकत से देश की पबित्रता और अखण्डता के लिए प्रतिबद्ध रहती है।उधाहरण के लिए मनमोहन सिंह(प्रधानमन्त्री) का व्यक्तिगत चरित्र तो ठीक दिखता है परन्तु अर्द्ध साक्षर सोनिया गांधी की एक रबर स्टैंप की तरह काम करते हुए हर राष्ट्रीय मुद्दे पर घुटने टेक देने की वजह से ये साबित हो चुका है कि उसका कोई राष्ट्रीय चरित्र नहीं है।
भारत में आतंकवाद से निपटने के लिए, भारतविरोधी इस्लामिक आतंकवाद के हाल के इतिहास से हमें दूसरा सबक ये सीखना चाहिए कि क्योंकि आतंकवादियों का उदेश्य हिन्दूओं का मनोबल तोड़ना और हिन्दू संस्कृति को समाप्त करने के लिए भारत के हिन्दू आधार को तबाह करना है इसलिए हमें आतंकवादियों के आगे न तो हथियार डालने चाहिए और न ही आतंकवादियों की किसी भी मांग को मानना चाहिए। आतंकवाद से लड़ने की किसी भीनीतिका मूल आदार यही होना चाहिए कि हम आतंकवादियों की किसी भी मांग को किसी भी हालात में नहीं मानेंगे।हमारे हाल के इतिहास में इसनीतिपर विलकुल भी अमल नहीं किया गया। जबसे हमने 1947 में मुसलिम आतंकवादियों के दबाब में पाकिस्तान बनाने की मांग को स्वीकार किया है तब से हम दबाब में बार-बार आतंकवादियों के आगे घुकने टेक देते हैं।
आतंकवादियों के सामने घुटने टेकने की घटनायें।

1989 में मुफ्ती मुहम्द सैयद की वेटी रूविया को आतंकवादियों से मुक्त करवाने के लिए वी पी सिंह सरकार द्वारा भारतीय जेलों से पांच आतंकवादियों को छोड़ दिया गया।

इस घटना ने अपराधियों को कशमीरी अलगाववादियों व उनके समर्थकों की आँखों में नायक बना दिया ।क्योंकि इन अपराधियों ने हिन्दूओं की सरकार को घुटने टेकने पर मजबूर कर देने में सफलता हासिल की थी।रूविया को छुड़ाने के लिए आतंकवादियों के आगे घुटने टेकना जरूरी नहीं था।

भारत के आधुनिक इतिहास में आतंकवादियों के आगे घुटने टेकने की सबसे शर्मनाक घटना तब घटी जब 1999 में आतंकवादियों ने भारतीय विमान सेवा की उड़ान IC-814 को अगवा कर कन्धार पहुंचा दिया। सरकार ने न्यायालय से आज्ञा लिए विना ही तीन आतंकवादियों को छोड़ दिया। मानो देश को शर्मशार करने के लिए इतना ही काफी न हो आतंकवादियों को पाकिस्तान में धकेलने के बजाए, उनके साथ एक बिशेष अतिथी जैसा बर्ताव करते हुए प्रधानमन्त्री के विमान में विठाकर एक बरिष्ठ मन्त्री द्वारा कन्धार पहुंचाया गया।

ये तीनों आतंकवादी कन्धार में छोड़े जाने के बाद वापिस पाकिस्तान गए।पाकिस्तान जाकर इन तीनों आतंकवादियों ने हिन्दूओं को कत्ल करने के लिए तीन अलग-अलग आतंकवादी संगठन बनाए।मुहम्दहजर जिसे ततकालीन सुरक्षा सलाहकार ब्रजेस मिश्र ने मेमना बताया था ने छोड़े जाने के बाद लश्करे तैयावा की कमान सम्भाली ।लश्करे तैयवा वह गिरोह है जिसने श्रीनगर से लेकर बंगलौर तक हिन्दूओं को लहुलुहान करने के लिए बार-बार हमलों को अन्जाम दिया। अजहर ने मध्य 2000 से लेकर अब तक 2000 से अधिक हिन्दूओं का खून बहाया।यही अजहर दिसम्बर 13, 2001 में संसदभवन पर हुए हमले के लिए भी जिम्मेदार है। तीसरा आतंकवादी जरगर अल-मुझाहिदीन-जंगान की स्थापना करने के बाद आजकल डोडा और जम्मू में हिन्दूओं का खून बहा रहा है।
कन्धरा में की गई ये मुर्खता हमें के सबक देती है कि हमें कभी भी, किसी भी हालात में आतंकवादियों के आगे घुटने नहीं टेकने चाहिए। अगर आप आतंकवादियों के आगे घुटने टेकते हैं तो आप घुटने टेक कर बचाए गए हिन्दूओं से कहीं ज्यादा हिन्दूओं का कत्ल करवायेंगे। इसलिए आतंकवादियों से किसी भी तरह की सौदेबाजी पर लगाम लगाकर ,आतंकवादियों के सर्वनाश के लिए आगे बढ़ना चाहिए।

सच का सामना
भारत में आतंकवाद से निपटने के लिए, भारतविरोधी इस्लामिक आतंकवाद के हाल के इतिहास से हमें तीसरा सबक ये सीखना चाहिए कि आतंकवादी घटना कितनी भी छोटी या कम महत्व क्यों न हो देश को जबाबी कार्यवाही हर हाल में करनी चाहिए---आतंकवादी घटना के बराबर या फिर विनम्र कार्यवाही नहीं वल्कि आतंकवादियों और उनके समर्थकों को सबक सिखाने के लिए पूर्ण कार्यवाही।

उधाहरण के लिए अय़ोध्या पर किया गया आतंकवादी हमला वेशक बड़ा हमला नहीं था लेकिन हमें आतंकवादियों के हमले पर जबाबी कार्यवाही करते हुए अयोध्य में एक भव्य राम मन्दिर का पुनरनिर्माण करना चाहिए था।
ये कलियुग है इसलिए हिन्दू विरोधी आतंकवादियों व उनके समर्थकों के प्रति किसी भी सातविक प्रतिक्रिया के लिए कोई जगह नहीं है। हिन्दू धर्म में आपाकलीन धर्म का प्रावधान है जिसपर हमें आज के हालात में अमल करना चाहिए। ये हमारे लिए सच्चाई का सामना करने का वक्त है। एक सभ्यता के रूप में अपने अस्तित्व की रक्षा के लिएया तो हमें हिन्दू के रूप में संगठित होकर हिंसक व अत्याचारी इस्लामिक आतंकवादी हमले का मुकावला करना चाहिए या फिर परसियन,वेवीलोनियन और मिश्र की सभ्यता की तरह नष्ट होने के लिए तैयार हो जाना चाहिए। ये सभ्यतायें अत्याचारी इस्लामिक आतंकवादी हमले का संगठित होकर मुकावला करने में असमर्थ रहीं इसलिए इनका सर्वनाश हो गया। हमें शाम, दाम, दण्ड, भेद नियम का पालन करते हुए हर हाल में अत्याचारी इस्लामिक आतंकवाद का सर्वनाश सुनिश्चित करना चाहिए वरना ये राक्षश हमें समाप्त करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे।

गरीबी आतंकवाद का कोई कारक नहीं
भारत में इस्लामिक आतंकवादियों को प्रेरणा कहां से मिलती है? बहुत से लोग हिन्दूओं को ये सलाह देते हैं कि मुसलिम आतंकवादियों पर जबाबी हमले करने के बजाए आतंकवाद के मूल कारण को खत्म करें। ये लोग मूल कारण भी बताते हैं।

निर्दोष हिन्दूओं का खून बहाने वाले आतंकवादियों के लिए हर तरह की सहानुभूति रखने वाले खूनी उदारवादी हमे बताते हैं कि आतंकवाद के पनपने व बढ़ने का कारण अनपढ़ता, गरीबी, शोषण और भेदभाव है। ये तथाकथित उदारबादी कुतर्क देते हैं कि इन आतंकवादियों का खात्मा करने पर जोर देने के बजाए आतंकवाद के इन चार कारणों को खत्म किया जाए। इन चार कारणों के समाप्त होते ही आतंकवाद खत्म हो जाएगा। इन प्रशनों का उतर देने से पहले ये समझ लेना बहुत जरूरी है कि मुझें नहीं लगता ये कातिल उदारवादी या खूनी बुद्धिजीवी भारत के प्रति बफादार हैं। ये हर व्यक्ति की भावनात्मक ताकत को खत्म कर उसे जिन्दा मुर्दा बना देना चाहते हैं। मतलब मजबूरी को ये हिन्दूओं की मानसिकता का अंग बना देना चाहते हैं। इस तरह की हीन भावना के साथ कोई भी देश य़ा समाज लम्बे समय तक जीवित नहीं रह सकता।
ये कहना बकवास है कि जो आतंकवादी आज तक हमले कर लाखों हिन्दूओं का खून बहा चुके हैं वो गरीब हैं।उधाहरण के लिए दुनिया का सबसे बड़ा आतंकवादी ओसामा विन लादेन अरबपति है।खनिज तेल से वेहिसाब पैसा कमाने वाले अमीर देश मुसलिम आतंकवादियों को संरक्षण और आर्थिक मदद पहुंचाते हैं। ब्रिटेन में आतंकवादी हमलों को अन्जाम देने के दोषी सबके सब आतंकवादी साधन सम्पन मुसलमान हैं।

मुसलिम आतंकवादी अनपढ़ भी नहीं हैं। आतंकवादियों के अधिकतर सरगना डाकटर,चार्टड एकौंटैंट(CA),एम बी ए(MBA) और अध्यापक हैं। उधाहरण के लिए दिल्ली में धनतेरस के दिन सैंकड़ों हिन्दूओं का कतल करने वाला आतंकवादी रसायन विज्ञान में सनातकोतर है व टायम सुकेयर पर हमले का असफल प्रयास करने वाला आतंकवादी सहजाद MBA है वो भी अमेरिका के एक उच्चस्तरीय विश्वविद्यालय से।

उसका सबन्ध पाकिस्तान के एक अमीर परिबार से है। निश्चित तौर पर उसने अपने ही देश पाकिस्तान में किसी भी तरह का भेदभाव नहीं सहा।11 सित्मबर,2001 को जिन 9 लोगों के गिरोह ने चार हबाई जहाजों को अगवा कर World Trade Towers सहित अन्य जगहों को निशाना बनाया निश्चित तौर पर उनके साथ भी अमेरिका में किसी तरह का भेदभाव या शोषण नहीं हुआ था। इसलिए ये कहना कि आतंकवाद गरीब आतंकवादियों की देन है पूरी से मूर्खतापूर्ण है।
अगर हम बांमपंथी उदारवादी कुतर्क को मान भी लें तो क्या बामपंथी इस बात से सहमत हैं कि मुसलिम देशों में प्रताड़ित सबके सब गैर मुसलमानों को आतंकवादी बनकर मुसलमानों का कत्ल करना चाहिए। कशमीर घाटी जहां पर मुसलमान बहुमत में हैं वहां पर घारा 370 लगाकर बहुसंख्यक मुसलमानों को विशेषाधिकार दिए गए हैं व अल्पसंखयक हिन्दूओं का कत्लयाम किया गया ,हिन्दूओं की मां-बहन वेटियों के साथ बालातकार किए गए, अन्त में उन्हें वहां से जगा दिया गया।वो अपने ही देश में वेघर होकर दर-दर की ठोकरें खाने को मजबूर हैं तो क्या ये उदारबादी उनके द्वारा मुसलमानों के विरूद्ध हथियार उठाने पर उनका बैसा ही साथ देंगे जैसा वो आज तक हिन्दूओं का कत्ल करने वाले मुसलिम आतंकवादियों का देते आए हैं?

यह कहना कि क्योंकि आतंकवादी मरने-मारने को तैयार हैं,वे अपना विवेक खो चुके हैं,उनका कोई घरबार नहीं है इसलिए उनका कत्ल नहीं किया जाना चाहिए। आतंकवादियों के सरगनाओं की इस आतंकवाद रूपी पागलपन में भी एक सोची समझी रणनीति और योजना है जिसके लिए उन्होंने निश्चित राजनीतिक उद्देश्य चुने हैं। इसलिए हमें आतंकवादियों को कुचलने के साथ-साथ एक ऐसी रणनीति पर अमल करना है जो आतंकवादियों के उद्देश्यों को पूरी तरह से विफल कर दे। ऐसी रणनीति कैसे बनाई जा सकती है। राबर्ट टरैगर और देशीसलाबा(Robert Trager and Dessislava Zagorcheva) ने शोध पत्र आतंकवाद का मुकाबला((‘Deterring Terrorism’ International Security, vol 30, No 3, Winter 2005/06, pp 87-123) में आतंकवाद का मुकाबला करने के लिए रणनीति बनाने के लिए समान्य सिद्धांत बताए हैं।
सामरिक योजना
अगर मुसलिम समाज आतंकवादियों के इन उद्देश्यों को गैरइस्लामिक घोषित कर इनकी निंदा और विरोध नहीं करता है तो इन सिद्धांतों का उपयोग कर मैं इस्लामिक आतंकवादियों के राजनैतिक उदेश्यों को असफल करने के लिए निम्नलिखित सामरिकनीतिका समर्थन करता हूं।

षडयन्त्र-1 :-कशमीर पर भारत को आतंकित करना।
रणनीति-1:- धारा 370 समाप्त कर,भूतपूर्व सैनिकों को कशमीर घाटी में बसाना। कशमीरी हिन्दूओं के लिए पुनन कशमीर का निर्माण करना,बलूचियों और सिंधियों को आजादी के लिए सहायता देना।

षडयन्त्र-2:- हमारे मन्दिरों में बम धमाके कर भक्तों का कत्ल करना।
रणनिति-2:- जैसे को तैसानीति अपनाते हुए काशी विश्वानाथ मन्दिर परिसर सहित 300 अन्य जगहों से मसजिदों को हटाना।

षडयन्त्र :-3 भारत को दारूल इस्लाम बनाना ।
रणनिति-3:- भारत में एक समान नागरिक संहिता लागू करना,पढ़ाई के लिए संस्कृत को अनिवार्या बनाना,वन्देमातरम् का गान जरूरी करना और भारत को हिन्दू राष्ट्र घोषित कर सिर्फ उन्हीं गैर हिन्दूओं को बोट का अधिकार देना जो गर्व से ये स्वीकार करें कि उनके पूर्बज हिन्दू हैं। भारत का हिन्दूस्तान(हिन्दूओं और उन गैर हिन्दूओं का देश जिनके पूर्बज हिन्दू हैं) के रूप में पुन : नामकरण करना।

षडयन्त्र-4 अवैध आप्रवास, धर्मांतरण, और परिवार नियोजन को अपनाने से इनकार द्वारा भारत की जनसांख्यिकी बदलें.
रणनिति-4:- देश में एक ऐसा राष्ट्रीय नियम लागू करें जिसके अनुसार हिन्दू धर्म से किसी भी अन्य धर्म में धर्मांतरण करना बर्जित हो। किसी भी अन्य धर्म से हिन्दू धर्म में घर वापसी इसमें प्रतिबन्धित नहीं होनी चाहिए। गैर हिन्दूओं द्वारा अपनी इच्छा के अनुसार किसी भी जाति में घर वापसी करने का स्वागत करें बशर्ते वे अनशासन का पालन करने को तैयार हों। भारत में रहने वाले अबैध वंगलादेशियों की शंख्या के अनुशार बंगलादेश की जमीन पर कब्जा कर लिया जाए। आज की संख्या के अनुसार सिलहट से खुलना तक के उतर का एक-तिहाई भारत को अबैध रूप से भारत में रह रहे बंगलादेशियों को बसाने के लिए अपने कब्जे में ले लेना चाहिए।

षडयन्त्र-5 हिन्दूओं के अन्दर आत्मगलानी का बोध पैदा करने व उन्हें आत्म समर्पण के लिए मजबूर करने के मकसद से मस्जिदों, मदरसों और चर्चों में अश्लील लेखन और उपदेश के माध्यम से हिंदू धर्म को बदनाम करना।
रणनिति-5:- हिन्दू मानसिकता के विकाश का प्रचार-प्रसार करें( मेरी नई पुस्तक ‘हिंदुत्व और राष्ट्रीय पुनर्जागरण’ Haranand, 2010 देखें।)
समाधान का समय
भारत इस तरह की रणनीति अपनाकर सिर्फ पांच बर्षो में अपनी आतंकवाद की समस्या का समाधान निकाल सकता है परन्तु इसके लिए हमें आतंकवाद द्वारा सिखाए गए उपरलिखित चार सबक हर समय याद रखने होंगे और राष्ट्र की रक्षा के लिए साहसिक,जोखिम भरे व कठोर कदम उठाने के लिए हिन्दू मानसिकता का निर्माण करना होगा।यदि यहूदियों को गैस चैंबरों में जलाए जाने के लिए मिमयाते हुए जाने वाले मेमनों से ज्वलंत शेर में सिर्फ 10 वर्ष में बदला जा सकता है तो हिन्दूओं के लिए तो उनसे कहीं वेहतर हालात (आज भी हम भारत का 83 प्रतिशत हैं) में ये काम सिर्फ पांच वर्ष में करना किसी भी तरह से मुशकिल नहीं है।

परम्पूजनीय गुरूगोविन्द सिंह जी द्वारा हमें पहले ही रास्ता दिखा दिया गया है कि किस तरह सिर्फ पांच निडर लोग आध्यात्मिक मार्गदर्शन में सारे समाज को बदल सकते हैं।यहां तक कि अगर आधे हिन्दू मतदाता भी संगठित होकर हिन्दू के रूप में, इमानदारी से हिंदू एजेंडा के लिए प्रतिबद्ध पार्टी को,बोट डालने के लिए प्रोतसाहित किए जा सकें तब भी हम परिवर्तन के लिए एक मजबूत आधार तैयार कर सकते हैं। और अंततः सच्चाई के इस क्षण में एक लोकतांत्रिक हिंदुस्तान में यही आतंकवाद से लड़ने की रणनीति में निम्नतम जरूरत है।

जयंतू हिंदू..जयंतू हिंदुराष्ट्रम....

आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एकसंध होण्याची गरज आहे, जो तो आजकाल हिंदू धर्म कसा नष्ट होईल याचा प्रयत्न करताना दिसतोय, आणि आपण अखिल हिंदू मात्र एकसंध होण्याऐवजी वैयक्तिक जात हि कशी श्रेष्ठ आहे आणि इतर जाती कशा हीन आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, कधी इतिहासात एखाद्या जातीकडून झालेली चूक आपण घेतो, तर कधी एखाद्या विचारवंताने कशी चूक केली आणि तो आपल्या जातीसाठी कसा विरोधी होता, एवढेच नाही तर आजकाल तर महाराष्ट्राचे कुलदैवत शिवप्रभूबद्दल कि खरे गुरु कोण यावरही हिंदू मंडळी आपापसात भांडते आहे..
आपण सर्व का विसरत आहोत कि शिवप्रभूंनी रायरेश्वरासमोर "हिंदवी" स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.. न कि कुण्या एका विशिष्ट जातीसाठी..
स्वजातीचा अभिमान हा हवाच परंतु त्यागोदर अभिमान असावा "हिंदू" असल्याचा..
इतिहास असतो त्यातून शिकण्यासारखे घ्यायला आणि ज्या चुका झाल्या त्या आपण कशा भविष्यात दुरुस्त करूत हे पाहण्यासाठी, परंतु दुर्दैव आजकाल या इतिहासामधील झालेल्या चुकांचा गैरफायदा घ्यायलाच आजकाल बहुतेक मंडळींना धन्यता वाटते..
चला आपण आजपासून नव्हे तर याघडीपासूनच जातीभेद विसरून एकसंध हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याची शपथ घेउत..
जेव्हा हिंदुस्थानातील अखिल हिंदू एकसंध होईल तेव्हा काय कुणाची टाप असेल आपणास कमी लेखायची ते पाहूनच घेउत......

जयंतू हिंदू..
जयंतू हिंदुराष्ट्रम.... 

तेहतीस कोटी देवांचे कोडे

मित्रहो,
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे की आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.

तेहतीस कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" ही संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल की हे तेहतीस "कोटी", म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)


आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.



© विक्रम श्रीराम एडके (edkevikram@gmail.com)

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी च्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती

साधारणतः ३ वर्षांपूर्वी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मूर्तीची झीज होत आहे, असा निष्कर्ष शासकीय खात्याच्या वतीने काढून त्या मंदिराचे प्रशासक असलेल्या धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांनी तिच्यावरील अभिषेकावर बंदी घातली. पुजारी आणि धर्माधिकारी यांना विश्वासात न घेता घेतल्या गेलेल्या या प्रशासकीय निर्णयामुळे तब्बल ७ दिवस तुळजापूर पेटले होते. अखेर न्यायालयात हे प्रकरण गेले. २३ सप्टेंबर २०११ या दिवशी या प्रकरणी न्यायालयात निकाल देण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुळजापूर येथील पुजार्‍यांनी मांडलेली बाजू आणि ‘हिंदु धर्मशास्त्र काय सांगते ?’, याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

तुळजापूर येथील या प्रकरणामुळे मंदिरांच्या धार्मिक विधींत शासकीय हस्तक्षेप होण्याचा नवा पायंडा पडू पहात आहे; कारण तुळजापूरनंतर २१ जानेवारी २०११ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरांतील मूर्तींवरील अभिषेकही हेच कारण देऊन शासनाकडून थांबवण्यात आला. देवस्थानांच्या धार्मिक विधींमधील हा शासकीय हस्तक्षेप आजच न रोखल्यास पुढे महाराष्ट्रात आणि त्याही पुढे देशभरात सर्वत्रच्या देवस्थानांमधील मूतींवरील अभिषेकही थांबेल. हळूहळू धर्मद्रोही शासन हिंदूंच्या धर्मश्रद्धेचे स्थान असलेल्या ‘मंदिरांत काय असावे आणि नसावे ?’, हेही ठरवू लागेल आणि तेथे शासनाची धर्मद्रोही धोरणे राबवली जातील; म्हणून धर्मश्रद्धेच्या रक्षणार्थ देवस्थानांमधील शासकीय हस्तक्षेपाला विरोध करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते !
----
    संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून अनादी काळापासून सर्वांना परिचित असलेली तुळजापूर येथील श्री भवानीदेवी !
    या देवीची पूजा आणि आराधना संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांसह संपूर्ण भारत देश करतो. श्री भवानीदेवीच्या पूूजाविधीमध्ये अनेक प्रकारचे पूजाविधी अनादी काळापासून चालत आलेले असून आपल्या नवसाप्रमाणे हे पूजाविधी करण्याची पद्धत आहे. हे विधी करण्यामागे श्री देवीचा कुलाचार करणे, कुलदेवतेला प्रसन्न करणे आणि घरात आरंभलेले शुभकार्य पार पाडणे इत्यादी अनेक उद्देश असतात.

या सर्व पूजाविधींमध्ये प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा पूजाविधी म्हणजे ‘भोगी अभिषेक’! यामध्ये दही, दूध, केळी, साखर आणि लिंबू इत्यादी पदार्थ मूर्तीस लावून भक्तांना ते प्रसाद म्हणून परत दिले जातात. भक्त पंचामृत म्हणून ते ग्रहण करतात.

१. पूजाविधी करण्यामागील पूर्वापार चालत आलेला उद्देश : भक्तांकडून आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून कुलदेवतेच्या मूर्तीची जोपासना, राखण व्हावी आणि तिची सुंदरता टिकून रहावी, हा उद्देश असतो. दूध, मध, लिंबू, दही आणि साखर या घटकांमधील तत्त्वाने देवीच्या मूर्तीच्या गंडकी पाषाणाला चांगला उजाळा येऊन मूर्ती सुंदर अन् आकर्षक दिसते. हे पदार्थ वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची झीज होत नाही. या मिश्रणातून अतिशय चांगले जीवनसत्त्व असणारा पदार्थ निर्माण होतो आणि भक्तांनी तो ग्रहण केल्यास त्याला न मिळणारी जीवनसत्त्वे मिळतात. अशा प्रकारे देवीच्या मूर्तीचे रक्षण आणि भक्त यांचा विचार करूनच हा पूजाविधी अनादी काळापासून चालू आहे.

२. ‘भोगी’ पूजाविधी करण्याची पद्धत
अ. पूजाविधी करतांना प्रथम देवीच्या अंगावरील सर्व वस्त्रे काढली जातात. त्यानंतर थंड पाण्याने संपूर्ण मूर्तीची स्वच्छता केली जाते.
आ. स्वच्छतेच्या वेळी वापरण्यात येणारा कुंचला वाळ्याच्या मुळ्यांपासून बनवलेला असतो. वाळ्याच्या मुळ्या अतिशय मऊ आणि सुगंधी असतात अन् त्यात असलेल्या तत्त्वांमुळे मूर्तीच्या खाचखळग्यात कोठेही अस्वच्छता रहात नाही.
इ. अभिषेक पूजाविधी संपतांना मूर्ती पुन्हा स्वच्छ, थंड पाण्याने धुऊन, मऊ कापडाने पुसून स्वच्छ केली जाते.
ई. अभिषेकपूजा चालू असतांना कोणत्याही प्रकारच्या गतीमान दबावयुक्त पाण्याचा (प्रेशराईज्ड वॉटर) किंवा रसायनांचा वापर केला जात नाही.
    देवीच्या मूर्तीची हाताळणी पुजारी अत्यंत लक्षपूर्वक आणि संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊनच करतात. आजपर्यंत पूजाविधी करतांना मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज झाल्याचे दिसून आलेले नाही. पुजारीवर्गाला देवीच्या मूर्तीची स्वतःच्या जिवापेक्षाही अधिक काळजी असते.

३. गंडकी पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा परिणाम होत नसल्याने देवीची मूर्ती बनवतांना या पाषाणाची निवड केली जाणे : या मूर्तीच्या संदर्भात इतिहासात नोंद आहे की, गडबडशहावली हसनाबादकर आणि त्या वेळचे देवीचे पुजारी श्री. माधवराव वाळके-सुरवसे पुजारी यांनी आताच्या नेपाळ प्रदेशातील गंडकी नदीच्या पात्रातून अनागोंदी येथील गंडकी पाषाण आणले आणि कुशल पाथरवटांच्या हस्ते त्यापासून मूर्ती घडवून घेतली. या पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा कसलाच परिणाम होत नाही आणि हे पाषाण अतिशय कणखर असल्याने या पाषाणाचीच निवड केली आहे.

४. अफजलखानाच्या मूर्तीभंजनाच्या कुकृत्यापासून पुजार्‍यांनी मूर्तीचे संरक्षण करणे : मूर्ती रक्षणाविषयी इतिहासात आणखी एक पुरावा असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावरच चाल करून आला. त्याने मूर्तीभंजनाचा सपाटा लावला. छत्रपतींना भवानीदेवी साहाय्य करते, तर तिलाच उपद्रव करण्याच्या उद्देशाने त्याने येथेही आक्रमण केले. तेव्हा येथील मूर्ती पुजार्‍यांनी दुसर्‍या ठिकाणी नेली आणि देवळात अन्य मूर्ती आणून ठेवली. अफजलखानाने ती मूर्ती फोडून जात्यात भरडून काढली, असा उल्लेख आहे. अशा परिस्थितीतही पुजार्‍यांनी मूर्तीचे संरक्षण केले.

५. भक्तांना होणार्‍या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारचे प्रशासन !
५ अ. शासकीय अधिकार्‍यांनी मूर्तीची जवळून पहाणी न करताच तिची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढून ‘भोगी’ पूजा बंद करण्यास सांगणे : अलीकडे मंदिर प्रशासनास जाग आली आणि श्री भवानीमूर्तीची झीज होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या संदर्भात सूत्रबद्ध पद्धतीने चक्रे फिरू लागली. देवीच्या मूर्तीविषयी धर्मभावनेचा प्रश्न असलेला ‘भोगी’ पूजाविधी बंद करण्याचा कट शिजू लागला. त्याप्रमाणे संभाजीनगर येथील संबंधित खात्यास प्रशासनाने देवीच्या मूर्तीची पहाणी करून इतिवृत्त (अहवाल) देण्याची विनंती केली. अधिकार्‍यांनी ३ फूट लांबून मूर्तीची केवळ छायाचित्रे काढली आणि त्या छायाचित्रांवरून या मूर्तीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला आणि ‘भोगी’ पूजा बंद करावी किंवा मूळ मूर्तीस चांदीचे आवरण घालावे, असे सांगितले. केवळ तर्वâवितर्कांवर असे होऊ शकते ? ‘या संदर्भात नागपूर येथील आमच्याशी संबंधित कार्यालयाकडून इतिवृत्त (अहवाल) मागवावा’, असे सांगितले आहे.

६. भक्तांच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्यामागे मोठे षडयंत्र कार्यरत असून भवानीदेवीची ‘अभिषकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी समस्त भाविकांची मागणी असणे ! : काही विघ्नसंतोषी, स्वार्थी लोकांनी प्रशासनातील अधिकार्‍यांच्या साहाय्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हिंदु भक्तांच्या भावनांचा कसलाही विचार न करता किंवा योग्य पर्यायी उपाययोजना न करता ‘भोगी अभिषेक’ बंद करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. असे झाल्यास आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करण्यापासून समाज वंचित राहील. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. हिंदूंच्या मोठमोठ्या यात्रा, उत्सव कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंद पाडण्याचे किंवा न्यून करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना आणि कुलाचार यांचा विचार करता ‘अभिषेकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी कोट्यवधी भाविकांची भावना आहे.’
- श्री. नागनाथ (भाऊ) भांजी (कदम), तुळजापूर

भक्तांना होणार्‍या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे मंदिरशास्त्राचे अभ्यासक ! : ‘गंडकी नदीतील प्रत्येक पाषाणातच देवत्व असते. तो केवळ गोटा असला, तरी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे; मात्र त्या पाषाणातून घडवलेली मूर्ती झिजत नाही, असे नाही. घडवलेल्या मूर्तीला टाकीचे घाव बसलेले असतात. त्यामुळे तिच्यामध्ये बारीक छिद्रे असतात आणि त्या छिद्रांमध्ये दही, केळी इत्यादीr राहू शकतात. त्यामुळे घडवलेल्या मूर्तीवर भोग लावणे चुकीचे आहे. शिवलिंगाला भोग लावण्याची प्रथा आहे; मात्र ते शिवलिंग स्वयंभू असावे लागते. अशा स्वयंभू शिवलिंगाची चकाकी वाढते, हे सत्य आहे; मात्र ‘घडवलेल्या मूर्तीवर भोग लावल्याने त्याची चकाकी वाढते किंवा सौंदर्य वाढते’, असे म्हणणे चुकीचे आहे. भोग लावण्याच्या प्रथेला धर्मशास्त्रात आधार नाही.’ - मंदिरशास्त्राचे अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, कोल्हापूर

मूर्ती टिकवण्यापेक्षा भक्तांना तिचा आध्यात्मिक लाभ होणे जास्त महत्त्वाचे !
       देवाच्या मूर्ती भक्तांसाठी असतात. मूर्तींसाठी भक्त नाहीत. त्यामुळे मूर्तींची काळजी वहाण्यासाठी भक्तांना मूर्तींचा लाभ होण्यापासून दूर ठेवणे योग्य नाही. त्या पुराणवस्तू संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे नसतात. मूर्ती शासनासाठीही नाहीत. विविध विधींमुळे मूर्तीची झीज झाली, तर तिचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यावरून बुद्धीला किती मर्यादा असतात आणि बुद्धीने घेतलेले निर्णय कसे चुकीचे असू शकतात, हे लक्षात येते; म्हणून अध्यात्मशास्त्र शिकण्याला आणि ते जाणून घेण्याला पर्याय नाही.
       हिंदु धर्माचा अभ्यास नसणारे, त्यासंदर्भात धर्माधिकार्‍यांचा सल्ला न मानणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेस शासन असेपर्यंत सर्वच मंदिरांच्या संदर्भात ही समस्या निर्माण होणार आहे. हिंदूंना मिळणार्‍या चैतन्याचा स्रोत मिळू नये अन् हिंदु धर्म नामशेष व्हावा, यांसाठी साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि हिंदुधर्मद्वेष्टे काँग्रेस शासन एकजुटीने सर्व शक्ती पणाला लावून कार्यरत आहेत.
       मूर्तीभंजकांविरुद्ध काही न करणारे शासन मूर्तीची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न करते, हे नाटक आहे. शेकडो वर्षे मूर्तीभंजन चालू असतांना स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय राज्यकत्र्यांनी त्याविषयी काहीही केलेले नाही, त्यांना मूर्तीचे रक्षण व्हावे, याची कळकळ असू शकेल का ?
       हिंदूंनी एकजूट करून त्यांचे सामथ्र्य या धर्मद्रोह्यांना दाखवून हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे. त्यासाठी हिंदूंनो, तुमचा मृतवतपणा टाकून धर्मक्रांती करायला सिद्ध व्हा ! नाहीतर तुमचे अस्तित्व ‘हिंदु’ म्हणून उरणार नाही आणि हिंदु धर्माला काही काळ ग्रहण लागेल.
        ‘या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा’, अशी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना !


    - डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (भाद्रपद शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (६.९.२०११)

छत्रपती संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवैय्ये

इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख.

त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले कि , ' शिवाजीने जितके केले , तेसगळे संभाजीने फुकट घालवले. ' आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणिगाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.

पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजीमहाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसेमहाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेबमहाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्यामनात इतका राग होता ?

काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई ,सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही.शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो.

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायलाते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेचत्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजीमहाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिलाआणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्हीकसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतोआहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता.आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागलेआणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तानसोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवलानव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहानाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते यादक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं .एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्दचालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तरत्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती.कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठाअपमान झाला असेल ? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.



मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्‍या राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी , ''शिवाजीने जितके केले , ते सगळे...... '' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते

कसाबचे करिअर..

दहशतवाद ही भारताला भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे. आपण 'पाक पुरस्कृत दहशदवाद' हा शब्द नेहमी वाचतो.
खरं म्हणजे प्रत्येक दहशतवादी हा पाक पुरस्कृतच असतो त्यामूळे तसे वेगळे सांगण्याची गरजच नाही. अशा दहशतवाद्यांना ईकडे भारतात येणे फारच सोपे आहे. त्यासाठी बाँग्लादेशातून येणे हा तर राजमार्गच म्हणायला हवा.
बाँग्लादेशी घुसखोरांसाठी आपला देश म्हणजे जणू हक्काची वसाहतच झालेला आहे. त्यांना कोणी चुकूनही हटकत नाही. उलट रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र वगैरे त्यांना लगेच कशी मिळतील ह्यांची खबरदारी घेणारे जागरूक आहेत.
एकगठ्ठा मतदान ज्यांना होते तेच ह्याचे सुत्रधार आहेत. दहशतवादी एकदा भारतात आले की त्यांना पोसणारे ,आश्रय देणारे इथे भरपूर आहेत.
 दहशतवाद्यांनी कुठेपण आपल्या मर्जीने बाँम्ब पेरावेत आणि आरामात निघून जावे कोणी विचारत नाही. बाँम्बस्फोट झाल्यानंतर संशयीतांचे रेखाचित्र प्रसिद्ध होते, ते तर स्वतः दहशतवाद्याला ओळखता येणार नाही.
चुकून समजा कोणी पकडला गेलाच तर तुरुंगात त्याच्यासाठी बिर्याणीची सोय असते.
त्यांना तर प्रसारमाध्यमे ईतकी प्रसिद्धी देतात जितकी ते पंतप्रधानाला पण देत नाहीत. डॉगी सिँग तर त्यांचा उल्लेख नावापूढे 'जी' लावून करतो. ह्या दहशतवाद्यांवर सुरक्षेच्या नावाखाली सरकार ईतका खर्च करते की त्याच्या ७पिढ्यांच्या पण स्वप्नात येणार नाही. कसाबची अम्मी त्याच्या धाकट्या भावाला म्हणत असेल की:-
''बघ, थोरल्याने नशीब काढले. कसा आरामात बिर्याणी खात जगतोय. तू पण जरा गांभीर्याने घे. आपल्या करीअरचा विचार कर''.


वरील लेख हा प्रिया पवार लिखित आहे.. ( प्रियाजी धन्यवाद परवानगी दिल्याबद्दल..)

Thursday, October 27, 2011

राजांना अरेतुरे आणि पळपुटा सिद्धी "मालिक" ??


कालपरवा मुंबईतील मीटिंग संपल्यावर कोकणात जायचे अचानक ठरले रात्री ११ वाजता, निघणार कोण कोण ? या विचारात १ तास निघून गेला..
मग पुण्याचा एक मित्र व आम्ही दोघे असे तिघेच निघालो.. बेत ठरला कोकण दौरा .. पण जायचे कुठे ?? अलिबाग ला आधीच खुपदा गेलेलो.. मग....
शेवटी गाडीची स्टेअरिंग हातात घेतली.. आणि गाडी अलिबाग कडे कूच केली.. अचानक डोक्यात कल्पना आली..
म्हंटल हा असा योग पुन्हा येणे नाही.. तेव्हा "जंजिरा" ......बघायला काय हरकत आहे..
कल्पना दोघांना सांगितली, तेही शेवटी मावळेच..लागलीच तेही तयार झाले.. अलिबाग येथे कष्टाने एकास विनवणी करून जेवण आटोपले.. थोडा वेळ गप्पा मारल्या.. मुरुड ला जाण्याऱ्या रस्त्याविषयी विचारपूस केली आणि गाडी सुरु केली..
पहाटे ३.३० वाजता समुद्राच्या लाटांच्या आवाजासोबत जाताना प्रसन्न वाटत होते आणि पुढे एक विशाल किल्ले जंजिर्याचे दर्शन होणार यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली..
शेवटी एकदा पोचलोच.. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विश्राम गृहामध्ये तयार झालो आणि भल्या पहाटेच ६ वाजता बाहेर पडलो..
अतिभव्य असा समुद्र किनारा पाहून जोश आला.. समोर भव्य असा जंजिरा जणू बोलावत होता..
तिथे गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी नौका आणि बोटी आहेत.. जसजसा जवळ जाऊ लागलो मनात शंकेचे काहूर माजले..
जिकडे बघावे तिकडे धर्मांध मुस्लिमच दिसू लागले.. किनार्यावर नाश्ता करताना हॉटेल मधेही तेच.. गडाची माहिती सांगताना "हे" म्हणत "मालिक" बहोत होशियार थे.. ये किला मालिक का है.. मी अचंभित झालो.. शेवटी बोटीत बसलो तेव्हा त्या बोटीवर काम करणारा एक मराठी माणूस भेटला त्याने सांगितले कि "हे" मालिक असे "सिद्धी जोहर" ला संबोधून म्हणतात.. पूर्ण बेटावर, नौकेत, दुकानात जिथे तिथे फक्त हे धर्मांध मुस्लिमच आहेत.. (वाटले पाकिस्तानात आलो कि काय) पुढे "गाईड" भेटला तोही धर्मांध मुस्लिमच..


गडाची माहिती सांगताना त्याचा त्याच्या "मालकाबद्दल" अभिमान डोळ्यात स्पष्ट दिसत होता.. तिथे बोलता बोलता तो म्हणाला.. "शिवाजी ने बहोत बार कोशिश किया फिर भी नाही जीत पाया" ....
आता डोक्यात संतापाची लाटच उसळली.. विचार न करताच त्याला म्हणालो "अरे बाबा ते जाऊदे तू सिद्धी ला मालिक आणि शिवाजीराजांना अरे-तुरे का करतोय" तो काहीच म्हणाला नाही फक्त म्हणाला "मै शिवाजीराजेच बोला"..
(सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही हे जन्जीर्याबद्दल सत्य मला माहितीच होते)
समोर नजर गेली तेव्हा दूरवर असण्याऱ्या "कांसा" वर नजर गेली.... अजूनही तो दिमाखाने उभा असून शिवाजीराज्यांचा त्याकाळचा दूरदृष्टीपणा आणि दर्यासारंग आणि दौलतजीची कणखर कामगिरी सांगत आहे असच वाटते..
शिवरायांनी हरामखोर पळपुट्या सिद्दीला चहुबाजूंनी स्थानबद्ध केले होते. जमीनीवरील सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात होताच. पण सिद्दी हा समुद्रीमार्गे मुंबईला इंग्रज आणि गोव्याला पोर्तुगीझ आश्रयाला जाई. तेंव्हा त्याची हे बाजु तोड़ण्यासाठी राजांनी पद्मदुर्ग आणि खांदेरी हे २ जलदुर्ग उभे केले. ह्या दोन्ही जलदुर्गांची कहाणी मोठी रोचक आहे..
सायंकाळी ४ वाजता परत निघालो.. कधी नजर जन्जीर्यावर तर कधी कांस्यावर जात होती.. हळूहळू समुद्राचे पाणी अलगत बाजूला सारून बोट किनारी जात होती..
आणि मनात प्रश्नांचा हल्लकल्लोळ माजला होता.........कोणत्या प्रश्नांचा हल्लकल्लोळ ते तुम्ही जाणताच....

दिनेश सूर्यवंशी

!! जयंतू हिंदुत्व !!
!! जयंतू हिंदुराष्ट्रम !!

अखिल हिंदुत्व सेना


जय जिजाऊ..जय शिवराय..

अखिल हिंदुत्व सेना समूहाचा उद्देश फक्त एकच तो म्हणजे अखिल हिंदू बांधवांना एकत्रित करून तसेच विचारांची देवाण-घेवाण करून हिंदू धर्माला वैभव प्राप्त करून हिंदू धर्माचा उत्कर्ष करणे.

अखिल हिंदुत्व सेना समूह शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्या महान कार्याने प्रेरित आहे..
अखिल हिंदुत्व सेना समूह कु
ठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून इथे दुसऱ्या धर्माला हीन लेखले जात नाही अथवा जाणारही नाही..

अखिल हिंदुत्व सेना समूहाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून हिंदू धर्माचा उत्कर्ष करण्यासाठी प्राण पणाला लावूयात..

जय जिजाऊ..जय शिवराय..

( Jay Jijau.. Jay Shivray..

Moto behind this group is to unite all hindus under one group by sharing thoughts regarding hinduism so as to built hinduism strong & powerful..

Akhil Hindutva Sena group has been inspired by Shivchatrapati Shivaji maharaj, Chatrapati Sambhaji maharaj & Aai Jijau..

Akhil Hindutva Sena group is not belongs to any political party..
Akhil Hindutva Sena group needs your co-operation and by uniting we all will give everything for hinduism..

Jay Jijau.. Jay Shivray)